शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सावधान ! आवळतोय मधुमेहाचा ‘गोड’ पाश

By admin | Updated: November 13, 2014 23:06 IST

भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा

श्रेया केले - वर्धा भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून एनसीडी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य आजार नियंत्रण सेल स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहे. रुग्णांची तपासणी करून यात संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचार, आहार याबाबत समुपदेशन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील रुग्णांचे निदान केले जाते. स्क्रीनींगमध्ये रुग्ण आढळल्यास त्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी घेतात. शिवाय तपासणी मोफत केली जाते. वर्धा जिल्ह्यातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णांचे निदान लवकर करण्याकरिता ग्लुकोमीटर डिजीटल बी.पी. अ‍ॅप्रटस असे उपकरणे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याची माहिती संबंधितांनी दिली.