शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बॅक वॉटर शिरले थेट शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 05:00 IST

वाठोडा येथील साहेबराव रंगराव खोंडे, देविदास रंगराव खोंडे, संदीप दामोदर खोंडे आणि दिलीप देविदास लोकडे यांची वाठोडा शिवारात शेती आहे. या शेतींना मागील दोन वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या बँक वॉटरचा फटका बसत असल्याने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. संबंधितांकडे तक्रारी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोका पाहणी केली.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान : भरपाईची देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात वाठोडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात बॅक वॉटरचे पाणी शिरत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात तक्रार करूनही संबंधित विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.वाठोडा येथील साहेबराव रंगराव खोंडे, देविदास रंगराव खोंडे, संदीप दामोदर खोंडे आणि दिलीप देविदास लोकडे यांची वाठोडा शिवारात शेती आहे. या शेतींना मागील दोन वर्षांपासून निम्न वर्धा प्रकल्पाच्या बँक वॉटरचा फटका बसत असल्याने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. संबंधितांकडे तक्रारी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी मोका पाहणी केली. मात्र, प्रकल्पाचे पाणी काही राजकारणी आणि अधिकारी संगनमत करून भलत्याच सर्व्हेमध्ये दाखवित आहे.बॅक वॉटरमुळे शेती बाधित नसल्याचाही अहवाल सादर केला जात आहे. अद्यापही प्रकल्पाचे पाणी शेतात असून यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शेती पाण्याखाली येत नसेल तर पाण्याबाहेरील शेती आराजीप्रमाणे मोजून द्यावी, गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या पिकांच्या नुकसानीपासून मुक्ती द्यावी, अशी मागणी खोंडे, देविदास खोंडे, संदीप खोंडे व दिलीप लोकडे यांनी केली आहे. या प्रकरणात कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा संबंधित शेतकऱ्यानी दिला आहे.ज्या शेतकऱ्यांची शेती शासनाने पूर्ण संपादित केली, त्यापेक्षा अधिक क्षेत्र बॅक वॉटरने व्यापले असल्यास ती शेती संपादित करण्यात येईल. पीक नुकसानीची भरपाई नियमानुसार देण्यात येईल. त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. ज्यांचे अर्ज उशिराने प्राप्त झाले, त्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षणानंतर नुकसानभरपाई दिली जाईल.- नरेंद्र असाटी, पुनर्वसन उपविभागीय अभियंतानिम्न वर्धा प्रकल्प, आर्वी.