शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

रपटा खरवडून गेल्याने वहिवाटीस अडथळा

By admin | Updated: August 21, 2016 00:42 IST

पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे.

आकोली : पावसामुळे आलेल्या पुरात नाल्यावरील रपटा वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांच्या बैलगाडीची वहिवाटच बंद झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अत्यंत अरूंद जागेतून वाट काढावी लागत असून अपघाताचा धोका बळावला आहे.तामसवाडा ते रिधोरा मार्गावरून जाणाऱ्या पांदण रस्त्यावरील रपटा पुरामुळे खरवडून गेला आहे. यामुळे ७० शेतकऱ्यांना हाल सहन करावे लागत आहे. सध्या शेतपिकांना रासायनिक खत देण्यात येत आहे. रपटा खरडल्याने तामसवाडा गावातील शेतकऱ्यांना मात्र दोन ते तीन किमी अंतर डोक्यावर खत वाहून न्यावे लागत आहे. यामुळे रपटा कधी दुरूस्त होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.तामसवाडा ते रिधोरा हा मार्ग गावातून शेतात जाणारा जवळचा मार्ग आहे; पण पुर्ती सिंचन कालव्याच्या खोलीकरणामुळे नाल्यातून ये-जा करता येत नाही. यामुळे सदर रस्त्याशिवाय वहिवाटीस अन्य मार्ग नाही. परिणामी, शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. बैलगाडी शेतात जात नसल्याने खत नेता येत नाही. शेतातून गवताचे भारेही आणता येत नाही. सर्व साहित्य डोक्यावर घेऊन शेतात जावे लागते. यात शेतकऱ्यांची दमछाक होत असल्याचे दिसते. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत रपटा दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)