शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पॉलिसीची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

By admin | Updated: November 13, 2016 00:48 IST

हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला.

वर्धा : हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला. पॉलिसी काढून दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे कर्करोगाने निधन झाले. या प्रकरणातील मृताच्या परिवाराला विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते; ण विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी मृताच्या आई-वडिलांनी केली आहे.मृतक उमेश इंगोले यांनी काढलेल्या पॉलिसीची मुदत ३० वर्षाची होती. त्यांनी ती २०१४ मध्ये काढून दोन हप्त्याचा भरणा केला होता. यानंतर उमेश इंगोले यांचे कर्करोगाने २९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. विम्याची ५० लाखांची रक्कम मिळावी या उद्देशाने उमेशच्या आई-वडिलांनी विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कागदपत्रांची पुर्तताही केली. कागदपत्रे देऊन एक वर्षांचा कालावधी लोटला; पण विम्याची रक्कम न मिळाल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. अनेकदा विचारणा करूनही सदर प्रकरणाची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक वर्षापासून अधिकारी एकच उत्तर देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत विम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी मृतकाचे वडील दिनकर इंगोले यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)