शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पॉलिसीची रक्कम देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ

By admin | Updated: November 13, 2016 00:48 IST

हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला.

वर्धा : हिंदनगर भागातील रहिवाशी उमेश दिनकर इंगोले यांनी एका राष्ट्रीयकृत कंपनीकडून विमा घेतला. पॉलिसी काढून दोन हप्ते भरल्यानंतर त्यांचे कर्करोगाने निधन झाले. या प्रकरणातील मृताच्या परिवाराला विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित होते; ण विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी मृताच्या आई-वडिलांनी केली आहे.मृतक उमेश इंगोले यांनी काढलेल्या पॉलिसीची मुदत ३० वर्षाची होती. त्यांनी ती २०१४ मध्ये काढून दोन हप्त्याचा भरणा केला होता. यानंतर उमेश इंगोले यांचे कर्करोगाने २९ आॅक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. विम्याची ५० लाखांची रक्कम मिळावी या उद्देशाने उमेशच्या आई-वडिलांनी विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार कागदपत्रांची पुर्तताही केली. कागदपत्रे देऊन एक वर्षांचा कालावधी लोटला; पण विम्याची रक्कम न मिळाल्याचा आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे. अनेकदा विचारणा करूनही सदर प्रकरणाची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक वर्षापासून अधिकारी एकच उत्तर देत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत विम्याची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी मृतकाचे वडील दिनकर इंगोले यांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)