शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमच्या ‘नो कॅश’ने नागरिक त्रस्त

By admin | Updated: April 13, 2017 01:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही.

जिल्ह्यातील अनेक एटीएम बंदच : शेतकरी, व्यापारी व चाकरमान्यांना मनस्ताप वर्धा : नोटाबंदीच्या निर्णयाला चार महिन्यांचा कालावधी लोटला तरीही एटीएमची व्यवस्था अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील बहुतांश एटीएम केंद्र बंद असतात. हीच परिस्थिती ग्रामीण भागातही असल्याने एटीएम केंद्र कधी सुरळीत होईल याची ग्राहकांना प्रतीक्षा आहे. शासनाने एटीएमच्या व्यवहारावर मर्यादा आणल्या आहे. महिन्याभरात ठराविक व्यवहारवर सवलत दिली आहे. असे असताना एटीएम बंद राहत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. बँकेकडे तक्रार करुनही एटीएम सुरू करण्यात येत नाही, असे ग्राहक सांगतात. अनेकदा एटीएम बंद असल्याने ग्राहकांना शहरभर भटकंती करावी लागते. त्यातही एखादे एटीएम केंद्र सुरू असेल तर तेथे ग्राहकांच्या रांगा असतात. यात वेळ आणि श्रम व्यर्थ जातात. बँकाच्या या कार्यप्रणालिविषयी ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे. खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम केंद्र सर्व प्रमुख चौकात आहेत. मात्र कुठलाही सण किंवा उत्सव असला की, हे एटीएम केंद्र बंद असतात. अशात कोणत्याही केंद्रावर गेले तरी रिकाम्या हातानेच परतावे लागते. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहारात करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुतांश एटीएमवरुन आजही दोन हजाराचीच नोट मिळते. साधारण व्यवहार करताना सुटे पैसे देण्याचा प्रश्न असतो. यात ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)