शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

१० दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई; महिलांमध्ये असंतोष

By admin | Updated: July 2, 2015 02:32 IST

गत दहा दिवसांपासून गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय नगर पंचायत घोषित होऊन प्रशासकाच्या हातात कारभार गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

समुद्रपूर : गत दहा दिवसांपासून गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय नगर पंचायत घोषित होऊन प्रशासकाच्या हातात कारभार गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. समुद्रपूर नगर पंचायत घोषित होऊन ग्रा.पं. बरखास्त करण्यात आली. संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात देण्यात आला. यामुळे येथै अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नळ योजनेमार्फत होत असलेला पाणी पुरवठा गत दहा दिवसांपासून बंद आहे. ऐन पावसाळ्यात नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना प्रशासक गप्प असल्याचे दिसते. पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्या उपसण्यात आल्या नाहीत. यामुळे नाल्या तुंबल्या असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय नाल्यांतील सांडपाणी तुंबल्याने डासांचा प्रादुर्भाव होत असून विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. नागरिकांच्या या समस्या सोडविण्याकरिता प्रशासकांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा, शहरात स्वच्छता मोहीम राबवून आजारांवर आळा घालावा, अशी मागणीही नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)