शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: June 3, 2015 02:19 IST

हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.

वनविभागाकडे तक्रार : दरवर्षी सोसावी लागते पिकांची नासाडीवर्धा : धामणगाव(वा.) हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परिसरातील रहिवाश्यांचे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन शेती असून त्यातही नुकसान सोसावे लागत असल्याने यआ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.या भागातील शेतकऱ्यांना श्वापदांचा धोका असतो. शिवाय जंगलाचा परिसर शेतीला लागुन असल्याने रानडुक्कर, रोही, माकडे यांचा शेतात सतत वावर असतो. हे प्राणी शेतात शिरुन पिकांची नासाडी करतात. तर कधी रात्रीतून पीक फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागते. जंगली श्वापदांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने याचा भुर्दंड शेतकरी सहन करीत आहे. वनविभागाकडे याची तक्रार केली असता आजवर कोणतीच भरपाई देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. आजवर कोणतीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)