शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत पूर्ण होऊनही पशु दवाखाना भाड्याच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:35 IST

जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे.

ठळक मुद्देबांधकाम व पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष : इमारत बांधून दीड वर्ष लोटले

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : जनावरांना चांगला उपचार मिळावा यासाठी घोराड येथे शासनाने दीड वर्षापूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभी केली. मात्र अजूनही सदर पशु दवाखाना भाड्याच्या इमारतीतून चालविला जात आहे.लाखो रूपये खर्च करून सुसज्ज अशी प्रशस्त परिसरात इमारत उभी राहिली, इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. मोठ्या स्वरूपात सुरक्षा भिंत बांधून आवागमनासाठी लोखंडी दरवाजाही बसविण्यात आला. पण त्या उभ्या असलेल्या इमारतीत दवाखानाचा गेला नसल्याने ती इमारत बेवारस स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे. लोखंडी दरवाजा तुटलेला आहे. इमारतीचा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण झाले असताना किरायाच्या जागेवर असलेला दवाखाना या इमारतीत स्थलांतरीत का करण्यात आला नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे.घोराड येथे द्वितीय श्रेणीत असलेला पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी शासन उद्घाटनाचा मुहूर्त तर शोधत नाही ना अशी शंका नागरिकांना येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेखाली उभी राहिलेली इमारत महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय विभागास हस्तांतरीत करण्यात आली नसल्याने दवाखान्याची सुसज्ज इमारत पांढरा हत्ती ठरत आहे. दोनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करून गोपालकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास पुढाकार न घेतल्यास त्या इमारतीला नुकसानीचे ग्रहण लागल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आहे.तालुक्यात अनेक इमारती अपूर्ण स्थितीतसेलू तालुका मुख्यालयात अनेक शासकीय इमारतीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.पंचायत समिती परिसरात पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या इमारती अजूनही बांधून झालेल्या नाहीत. तहसील कार्यालयासह आरोग्य कर्मचाºयांच्या निवासस्थान इमारतीचाही यात समावेश आहे. लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे जनता हताश आहे.