शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंती राष्ट्रीय दिन म्हणून साजरी व्हावी

By admin | Updated: April 16, 2017 00:57 IST

देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली.

रविकांत तुपकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचा थाटात समारोपवर्धा : देशात प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय दिन म्हणून साजरे केले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. मग बाबासाहेबांचा जयंती दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला पाहिजे. यासाठी आपण केंद्र शासनाकडे मागणी करणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे शुक्रवारी केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त वर्धा शहरातील पोलीस ग्राऊंडवर झालेल्या भव्य सोहळयात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. वर्धा शहर उत्सव समितीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शहर उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत उपस्थित होते.याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आजच्या राजकारणातील अनेक विसंगतीवर बोट ठेवत तरुणांनी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवावे आणि नेत्याच्या मागे मागे करणे सोडून शिक्षण घेतले पाहिजे. विधायक कामे करावीत आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवावा, असे आवाहनही यावेळी तुपकर यांनी केले. रुग्णवाहिकेचे लोकार्पणडॉ बाबासाहेब आंबेडकर शहर उत्सव समितीकडून आणि भीम टायगर संघटनेकडून यावेळी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. ही रुग्णवाहिका २४ तास वर्धेकरांच्या सेवेत असणार आहे. हा लोकार्पण सोहळा जिजाबाई राऊत, नगरसेविका पद्मावती रामटेके यांच्या हस्ते पार पडला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समितीतर्फे मनोरंजनासोबत व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी विविध क्षेत्रातील्या मान्यवरांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने वर्धेकरांनी उपस्थिती दर्शविली होती.(जिल्हा प्रतिनिधी)भीमशाहीने आंबेडकरी जनता मंत्रमुग्धप्रबोधनात्मक कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ‘भिमशाही’ हा भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात उत्कर्ष शिंदे व त्यांच्या संचाने एकापेक्षा एक असे सरस भीमगीत सादर केल्याने आंबेडकरी जनता मंत्रमुग्घ झाली होती. या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंड आंबेडकरी जनतेने खचाखच भरला होता. रात्री १२ वाजतापर्यंत चाललेला कार्यक्रम जसजसा बहरत गेला. तसतशी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. अखेरच्या क्षणी युवक जागीच थिरकायला लागले.