शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

अपंग व्यक्तींना तीन टक्के निधीचे वाटप करा; प्रहारची मागणी

By admin | Updated: May 24, 2016 02:15 IST

ग्रामपंचायतच्या उत्पन्नातून गावातील अपंगांना ३ टक्के निधीचे वाटप त्वरित करावे, अशी मागणी सेलू येथील प्रहार संघटनेने केली आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून साकडेघोराड : ग्रामपंचायतच्या उत्पन्नातून गावातील अपंगांना ३ टक्के निधीचे वाटप त्वरित करावे, अशी मागणी सेलू येथील प्रहार संघटनेने केली आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.गत तीन वर्षांचा हा निधी घोराड ग्रामपंचायतने अपंग व्यक्तींना वितरित केला नाही. यावेळी गटविकास अधिकारी अनीता तेलंग यांनी घोराडचे ग्रामविकास अधिकारी संजय धावडे यांना बोलवून शिष्टमंडळासोबत चर्चा केली. अपंग व्यक्तींना ८० हजारांच्या आसपास निधीचे वितरण करावयाचे आहे. यात ३७ अपंग व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगितले. हे वाटप येत्या दोन दिवसांत करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास अधिकाऱ्याने दिले. आश्वासनानुसार दोन दिवसांत या निधीचे वितरण झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे सेलू तालुका संघटक मिलिंद गोमासे यांनी दिला. यावेळी स्वप्नील माहुरे, विवेक घोंगडे यांच्यासह पदाधिकारी व काही लाभार्थी उपस्थित होते.(वार्ताहर)