शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ढगाळी वातावरणाने शेतकºयांत धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:47 IST

दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली.

ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : पहिल्या पावसाने सडली बोंडे; सोयाबीनही ओलेच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली. पुन्हा आलेल्या या ढगाळी वातावरण आणि पावसामुळे शेतकºयांत चांगलीच धडकी भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात सर्वाधिक भीती कापूस उत्पादकांना असून त्यांचा कापूस शेतातच ओला तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.गत आठवड्यात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास हिसकला आहे. शेतात सोयाबीन सवंगणीच्या स्थितीत असताना आलेला पाऊस सोयाबीनची माती करून गेला. या पावसाने शेतात असलेल्या कपाशी पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. झाडावरच कपाशीची बोंडे सडल्याने कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला. तर असलेल्या दमट वातावरणामुळे ओला झालेल्या कापसातील सरकीलाही अंकूर फुटल्याचे दिसून आले. याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. आता पुन्हा ढगाळी वातावरण असून पाऊस आल्यास कापूस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.कापसाची बोंडे झाडावरच सडण्याची भीतीदिवाळीच्या पूर्वी आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या कपाशीची बोंडे झाडावरच काळी पडून सडली होती. काही भागात ओल्या झालेल्या कापसातील सरकीला अंकुर फुटले होते. या स्थितीत बºयाच शेतकºयांनी त्यांच्याकडे असलेला कापूस बाजारात आणला. बाजारात आणलेला हा कापूस ओला असल्याच्या कारणाने व्यापाºयांकडून त्याला अत्यल्प दर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसत आहे. या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यात आता पुन्हा ढगाळी वातावरण आणि पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याचे संकेत दिसत आहे.बाजारात आलेले सोयाबीन ओले असल्याने दर पडलेसोयाबीन बाजारात काढून मिळणाºया रकमेतून दिवाळी साजरी करण्याचा शेतकºयांचा मानस होता. मात्र आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन शेतातच ओले झाले. तर काही भागात ओल्या झालेल्या सोयाबीनला अंकूर फुटले. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. पावसापासून उसंत मिळताच शेतकºयांनी सोयाबीन वाळवून त्याची काढणी केली. पावसाच्या काळामुळे शेतकºयांना सोयाबीन वाळविण्याकरिता वेळ मिळाला नसल्याने त्याने तसेच सोयाबीन बाजारात नेले. हे सोयाबीन पाहून व्यापाºयांनी ते ओले असल्याचे म्हणत त्याला अत्यल्प दर दिला. यामुळे शेतकºयांची मोठी अडचण झाल्याचे दिसून आले आहे.