शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिरसगावात आली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:25 IST

नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देनागरिकांच्या मागणीला यश : विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

ऑनलाईन लोकमतवायगाव (नि.) : नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. सुमारे २ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गावकºयांनी गावात बस देण्याची मागणी लावून धरली. याला यश आले असून अखेर रापमंच्या अधिकाºयांना गावात बस पाठवून जुनी फेरी पूर्ववत करावी लागली.गावात बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा अवलंब करावा लागला आहे. बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन आॅटोने प्रवास करावा लागला. या भागात आॅटो उलटून अपघात झाल्याचे उदाहरण ताजे आहे. यात तीन ग्रामस्थ गंभीररित्या तर दोन ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले होते.यामुळे यशवंत विद्यालय वायगाव व सिरसगाव ग्रामपंचायतीने वारंवार बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी ‘लोकमत्स’ने लावून धरली. त्याची रापमंच्या अधिकाºयांनी दखल घेत कार्यवाहीला तातडीने प्रारंभ केला. तसेच ग्रामपंचायत सिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे यांनी मासिक सभेत ठराव घेवून निवेदन दिले. यामुळे परिवहन महामंडळाने सिरसगाव-वायगाव-वर्धा या बससेवेला प्रारंभ केला. ही बस सिरसगाव येथे आल्यानंतर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी बसची पूजा केली. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामपंचायतीचे लोकमतचे आभार व्यक्त केले. तसेच बसचालक व वाहकाचा सत्कार केला.