शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिरसगावात आली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:25 IST

नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

ठळक मुद्देनागरिकांच्या मागणीला यश : विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

ऑनलाईन लोकमतवायगाव (नि.) : नजीकच्या सिरसगाव (ध.) येथे दहा वर्षांपासून बस सेवा बंद होती. बस फेऱ्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. सुमारे २ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गावकºयांनी गावात बस देण्याची मागणी लावून धरली. याला यश आले असून अखेर रापमंच्या अधिकाºयांना गावात बस पाठवून जुनी फेरी पूर्ववत करावी लागली.गावात बससेवा नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा अवलंब करावा लागला आहे. बस सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन आॅटोने प्रवास करावा लागला. या भागात आॅटो उलटून अपघात झाल्याचे उदाहरण ताजे आहे. यात तीन ग्रामस्थ गंभीररित्या तर दोन ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले होते.यामुळे यशवंत विद्यालय वायगाव व सिरसगाव ग्रामपंचायतीने वारंवार बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ही मागणी ‘लोकमत्स’ने लावून धरली. त्याची रापमंच्या अधिकाºयांनी दखल घेत कार्यवाहीला तातडीने प्रारंभ केला. तसेच ग्रामपंचायत सिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे यांनी मासिक सभेत ठराव घेवून निवेदन दिले. यामुळे परिवहन महामंडळाने सिरसगाव-वायगाव-वर्धा या बससेवेला प्रारंभ केला. ही बस सिरसगाव येथे आल्यानंतर ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी बसची पूजा केली. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामपंचायतीचे लोकमतचे आभार व्यक्त केले. तसेच बसचालक व वाहकाचा सत्कार केला.