शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सुधारित संच मान्यतेने तीन शिक्षकांचे समायोजन करा

By admin | Updated: September 10, 2016 00:35 IST

माध्यमिक शाळांची २०१५-१६ ची संच मान्यता देण्यात आली. शासन निर्णयानुसार इयत्ता नववी, दहावीसाठी तीन शिक्षक अनुज्ञेय आहे;

मुख्याध्यापक संघ : अन्यथा बहिष्कारवर्धा : माध्यमिक शाळांची २०१५-१६ ची संच मान्यता देण्यात आली. शासन निर्णयानुसार इयत्ता नववी, दहावीसाठी तीन शिक्षक अनुज्ञेय आहे; पण दोन शिक्षक मंजूर करण्यात आले. यात सुधारणा करून तीन शिक्षकांची पदे मंजूर करावी. शिवाय तत्सम रिवाईज्ड संच मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली. याबाबत शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना निवेदन देण्यात आले.तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूर विभागात केवळ वर्धा जिल्ह्यात इयत्ता नऊ आणि दहावीचे प्रशिक्षित शिक्षक संख्या २०१३-१४, २०१४-१५ मध्ये तीनऐवजी दोन पदे चुकून मंजूर केलीत. २०१५-१६ साठी तेथे किमान तीन शिक्षक अनुज्ञेय होणे गरजेचे होते; पण दोन शिक्षक मंजूर पदात दाखविले तर एक पद नियमित कार्यरत आहे. यामुळे संच मान्यता २०१५-१६ मध्ये इयत्ता नववी, दहावीला तीन शिक्षकांची पदे (कार्यरत व वित्तीय तरतुदीची) मंजूर करून रिवाईज्ड संच मान्यता देण्यात यावी. या चुकीची दुरूस्ती न झाल्यास ते अन्यायकारक ठरेल. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाकडून समायोजनावर बहिष्कार टाकण्यात येईल. कुठलेही समायोजन जिल्ह्यात करता येणार नाही, याची दखल घ्यावी, असा इशारा अध्यक्ष सतीश जगताप, सचिव मनोहर बारस्कर, अनिल बाळसराफ, प्रदीप गोमासे आदींनी दिला.(कार्यालय प्रतिनिधी)