शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन कायद्यानुसार समृद्धी महामार्गाकरिता जमिनी घ्या

By admin | Updated: January 22, 2017 00:36 IST

समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या.

 शासनाला साकडे : अद्याप भूमिका स्पष्ट नाही वर्धा : समृध्दी महामार्गाकरिता जमिनी भूसंपादन कायद्याअंतर्गत अधिग्रहीत करण्यात याव्या. अशी मागणी निवेदनातून समृध्दी महामार्ग संघर्ष समितीद्वारे करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर केले. जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गाबाबत शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत भीती व असुरक्षिततेचे वातावरण आहे. नागपूर-मुंबई हा ७१० किलोमीटरचा महामार्ग खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला समृध्द करणारा आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातील गावातून मार्ग जाणार आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जमीन मोजणीकरिता पत्र पाठविले. याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम कायम आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत शासनाने जमिनी अधिग्रहीत कराव्यात. किमान प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन आखणी बाहेर राहत असल्यास अशी जमीन भूसंपादनद्वारे प्राप्त करता येते, असे परिच्छेद ५ मध्ये नमूद केले आहे. सरसकट जमिनीसाठी भूसंपादन कायदा लागू केला नाही. त्यामुळे भूसंपादन कायद्याअंतर्गत व्हावे अशी मागणी आहे. यावेळी संजय काकडे, श्याम वानखेडे, मिलिंद हिवलेकर आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)