शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोंबलेल्या तारांमुळे अपघाताचा धोका

By admin | Updated: October 4, 2014 23:31 IST

येथील विद्युत खांबावरील वाहिन्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून धोका होण्याची संभावना आहे; परंतु याकडे विद्युत वितरण कंपनी नांदपूरचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.

टाकरखेड : येथील विद्युत खांबावरील वाहिन्या अनेक दिवसांपासून लोंबकळत असून धोका होण्याची संभावना आहे; परंतु याकडे विद्युत वितरण कंपनी नांदपूरचे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.गावातील विद्युत पुरवठ्याच्या अनेक खांबावरील तारा लोंबल्या असून गावातील अतकरे यांच्या घरासमोर व चक्कीच्या परिसरात अक्षरश: तारा खाली आल्या आहेत. या तारांना कुणाचा स्पर्श झाल्यास धोका उद्भवन्याची दाट शक्यता आहे. याची माहिती वीज वितरण कंपनीला दिली नाही असे ही. मात्र त्यांच्याकडून मात्र अद्यापही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे कंपनी कुणाचा जीव जाण्याची प्रतीक्षा तर करीत नाही ना असे बोलले जात आहे. नांदपूर येथे असलेल्या कंपनीच्या कार्यालयांतर्गत येत असलेल्या या गावातील विद्युत पुरवठ्याच्या कामकाजासाठी देण्यात आलेला विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी हा वायरमन गावकऱ्यांच्या बोलण्याकडे सतत दुर्लक्ष करीत असल्याने ही समस्या निकाली निघाली नसल्याचे गावातील नागरिक बोलत आहे. या यामुळे हा कर्मचारी केवळ नावापुरताच असल्याचे बोलले जात आहे. या गावातील विद्युत पुरवठा नेहमीच खंडीत होतो. कोणताही बिघाड झाला की खासगी तांत्रिकाकडून त्याची दुरूस्ती करावी लागते. यात गावकाऱ्यांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)