शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

स्वघोषणापत्र व स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारा

By admin | Updated: April 4, 2017 01:19 IST

शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक अशा कार्यालयात शासकीय कामकाज आणि सेवा, सुविधांकरिता अर्जासह शपथपत्राची मागणी करण्यात येवू नये.

शैलेश नवाल यांच्या अधिकाऱ्यांना सूचना वर्धा : शासकीय निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, बँक अशा कार्यालयात शासकीय कामकाज आणि सेवा, सुविधांकरिता अर्जासह शपथपत्राची मागणी करण्यात येवू नये. त्याऐवजी स्वघोषणापत्र आणि कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती स्विकृत कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जेथे जेथे विद्यमान कायदा किंवा नियम आहे अशा ठिकानांसाठी शपथपत्र अर्जासह सादर करणे आवश्यक राहील. मात्र त्यासाठी शपथपत्राची गरज नाही तेथे मागणी करण्यात येवू नये. त्याऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारावेत. तसेच असे स्वयंघोषणापत्र साध्या कागदावर करता येतील. त्यासाठी न्यायीक कागदाची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे नागरी सेवा सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी राजपत्रित अधिकारी किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकित केलेल्या प्रति सादर कराव्या लागत होत्या. २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे यासाठी सुद्धा स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या निर्देशांचे व शासन निर्णयाने पालन करण्यास टाळाटाळ होत झाल्यास व नागरिकांकडून तक्रारी येताच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.(प्रतिनिधी)