शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आसूड यात्रा सेवाग्रामातून रवाना

By admin | Updated: April 12, 2017 00:23 IST

सीएम ते पीएम अशी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वातील आसूड यात्रा मंगळवारी वर्धेत दाखल झाली.

सेलूत सभा : आश्रमात दिली यात्रेच्या आयोजनाची माहिती सेवाग्राम/घोराड : सीएम ते पीएम अशी आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वातील आसूड यात्रा मंगळवारी वर्धेत दाखल झाली. ही यात्रा सेलू मार्गे सेवाग्राम येथील बापुकूटीत दाखल झाली. येथून उर्जा घेत ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. येथून पुढील प्रवासाकरिता रवाना झाली. शेतकरी, शेतमजूर, सैनिक, दिव्यांग आणि विधवांच्या हक्कांकरिता असलेली ही यात्रा नागपूर येथून निघून दुपारी वर्धेत दाखल झाली. ही यात्रा सेवाग्राम येथील बापुकूटीत पोहोचली असता कुटीच्या वऱ्हाड्यांत बसून उपस्थितांना यात्रेची माहिती दिली. येथून ही यात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली. येथे महामानवाला अभियादन करून ही यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने पुढच्या प्रवासाकरिता रवाना झाली. तत्पूर्वी सेलू येथे यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. येथे शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपटे, प्रहारचे विदर्भ प्रमुख राजू कुबडे, यवतमाळचे प्रहार जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, देवेंद्र गोडबोले, प्रहारचे तालुका प्रमुख मिलिंद गोमासे यांनी मार्गदर्शन केले. शिवाय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी २०१४ लोकसभा निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्च-अधिक ५० टक्के नफ्याचे आश्वासन दिले होते. यासह अनेक आश्वासनाची आठवण देण्यात आली.(वार्ताहर)