शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

८,४०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:34 IST

आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.

ठळक मुद्देरब्बेवार : ५५ टक्के शासनाचा तर ४५ टक्के शेतकऱ्यांचा वाटा राहणार

आॅनलाईन लोकमतरोहणा : आर्वी उपसा सिंचन योजनेद्वारे आर्वी तालुक्यातील ६१ गावातील व देवळी तालुक्यातील ४ गावातील ८४०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल, अशी माहिती लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रब्बेवार यांनी दिली.परिसरातील शेतकºयांसाठी संजीवनी ठरणारा आर्वी उपसा सिंचन योजनेची माहिती शेतकºयांना मिळावी या हेतूने येथील ग्रा.पं. कार्यालय व विविध कार्यकारी क्षेत्र संस्थेच्यावतीने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.सिंचन क्षेत्रात ठिंबक सिंचन द्वारे पाणी पसरविले जाणार आहे. त्याचे नियंत्रण विशिष्ट क्षेत्रापूरते मर्यादीत केल्या जावून पाण्याचा दाब संरक्षित करणार असल्याचे यावेळी उपविभागीय अभियंता हासे यांनी सांगितले. यावेळी ठिंबक सिंचन व तुषार सिंचन याबाबत कार्यवाही सबसीडी, क्षेत्राचे प्रमाण आदी विषयी माहिती पावळ, देशमुख, भेले यांनी दिली. कार्यक्रमाला सरपंच सुनील वाघ, सोसायटी अध्यक्ष भीमराव कुºहाडे, प्रगतीशिल शेतकरी अशोक कुºहाडे, शिरीष वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर योजना दोन वर्षात पूर्णत्वास नेण्याचा मानस अधिकाºयांनी यावेळी व्यक्त केला. यात ५५ टक्के शासन अनुदान व ४५ टक्के शेतकरी हिस्सा राहणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी हजर होते.