शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

६४ शिक्षक बेमुदत उपोषणावर

By admin | Updated: January 12, 2015 22:56 IST

शिक्षणाधिकारी कार्यालयाची पदे भरण्याची परवानगी घेऊन २ मे २०१२ पूर्वी जिल्ह्यात ६४ शिक्षणसेवकांची नियुक्ती करण्यात आली़ या नियुक्तीला तीन वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना वैयक्तिक

वर्धा : शिक्षणाधिकारी कार्यालयाची पदे भरण्याची परवानगी घेऊन २ मे २०१२ पूर्वी जिल्ह्यात ६४ शिक्षणसेवकांची नियुक्ती करण्यात आली़ या नियुक्तीला तीन वर्षांचा कालावधी झाला तरी त्यांना वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आली नाही़ शिवाय त्यांना तीन वर्षांपासून वेतनही मिळाले नाही़ या दोन्ही मागण्यांकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्याकरिता या शिक्षण सेवकांनी सोमवारपासून जिल्हा परिषदे समोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. २ मे २०१२ पूर्वी ज्या शाळांनी शिक्षकांची निवड प्रक्रिया सुरू केली व नियुक्ती २ मे २०१२ नंतर दिली, अशा शाळांतील शिक्षकांचे प्रस्ताव ६ सप्टेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले़ यापैकी १४ प्रस्तावांना वैयक्तिक मान्यतेबाबत परवानगी देण्यात आली़ कायद्यात तरतूद नसताना व भ्रष्टाचाराला चालना देणारा ६ सप्टेंबर २०१२ चा नियमबाह्य शासन आदेश रद्द करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला़ अखेर २० जून २०१४ रोजी शासनाने आदेश निर्गमीत करण्यात आला़ यात शिक्षणाधिकारी यांच्याकडून शासनाकडे प्राप्त सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यापुढे वैयक्तिक मान्यता देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले़ यानुसार प्रलंबित वैयक्तिक मान्यता शिबिराचे आयोजन करून सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात यावी, यासाठी तक्रार निवारण सिमितीने आंदोलने केली; पण सदर शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देऊन वेतन देण्यात आले नाही़ यामुळे सुमारे तीन वर्षांपासून वेतनाअभावी त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे़ या वेठबिगारीला कंटाळून शिक्षकांनी वैयक्तिक मान्यतेसाठी आमरण उपोषण सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे.(प्रतिनिधी)