शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार शौचालये व्हायचीय

By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची

३१ हजार ८५ पूर्णत्वास : जिल्ह्यात ९५ हजार ८ चे उद्दिष्ट्यवर्धा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची कामे शिल्लक असल्याची बाब जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुढे आली आहे. वर्धा तालुक्यात १५ हजार ९७८, सेलू ११ हजार ४८७, देवळी १२ हजार ७, आर्वी १२ हजार ३२७, आष्टी ७ हजार १०४, कारंजा ८ हजार ३६१, हिंगणघाट १३ हजार ८५७ आणि समुद्रपूर तालुक्यात १३ हजार ८७७ शौचालयाचे बांधकाम करावयाचे होते. मार्च २०१४ पर्यंत वर्धा १६२७, सेलू १६२६, देवळी १३०९, आर्वी १४६३, आष्टी ९१४, कारंजा ४७९१, हिंगणघाट १९६३ आणि समुद्रपूर तालुक्यात २०३० असे एकूण १५ हजार ७२२ शौचालयाचेच बांघकाम पूर्णत्वास झाले. यानंतर २०१४ अखेरची आकडेवाडी विचारात घेतली तर यात वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धेचा आकडा ४०४८ वर गेला. सेलू ३८००, देवळी ५३५२, आर्वी २६२१, आष्टी २३३४, कारंजा ५८८६, हिंगणघाट ४५९३ आणि समुद्रपूर तालुक्यातील शौचालये बांधकाम झाल्याचा आकडा ४२५१ झाला. वर्षाअखेरीस असे एकूण ३१ हजार ८५ शौचालयाचीच बांधकामे पूर्णत्वास जावू शकली. यामध्ये केवळ ४ हजार ३५८ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येते. यामध्ये वर्धा ९६७, सेलू १४८, देवळी १२२, आर्वी ३६३, आष्टी ३६, कारंजा ८८२, हिंगणघाट १७२४ आणि समुद्रपूर तालुक्यात ११६ शौचालये बांधकामाचा समावेश आहे. मात्र सर्व तालुक्यांचा विचार करता जिल्ह्यात ५९ हजार ५६५ शौचालयाचे बांधकाम अद्यापही शिल्लक असल्याची बाब बैठकीत पुढे आली. ही बांधकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे समजते. याबाबतचे निर्देशही सभाध्यक्ष चित्रा रणनवरे यांनी संबधित यंत्रणेला दिले.(जिल्हा प्रतिनिधी)