शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

अवयदानासाठी जिल्ह्यातून ५३ जणांचा पुढाकार

By admin | Updated: September 2, 2016 02:04 IST

मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयव दुसऱ्याच्या कामी यावे याकरिता शासनाच्यावतीने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्र्यंत

वर्धेत अवयवदान अभियान : यशस्वीतेकरिता नागरिकांत आणखी जनजागृतीची गरज वर्धा : मृत्यूनंतर आपल्या शरीरातील काही अवयव दुसऱ्याच्या कामी यावे याकरिता शासनाच्यावतीने ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्र्यंत महाअवयवदान अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. या अभियानात नागरिकांत जनजागृतीसह अवयवदान करण्याबाबत अर्ज भरून घ्यावयाचे होते. वर्धेत जाजागृती करण्यात आली; यात यशस्वी होण्याकरिता आणखी जनजागृतीची गरज असल्याचे दिसून आले आहे. या तीन दिवसात वर्धेत केवळ ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. शरीरातील अवयव निकामी झाल्याने अनेक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहेत. ज्यांना जीवन मिळण्याकरिता हे अभियान असल्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले. वर्धेत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांच्या उपस्थितीत या अभियानाच्या जनजागृतीकरिता कार्यक्रम राबविण्यात आले. यात शहरातून रॅली काढण्यात आली. गुरुवारी पुन्हा दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जिल्ह्यात करण्यात आलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी अवयव दानाचा अर्ज भरून दिला आहे. हा अर्ज भरताना त्याची माहिती परिवारातील सदस्यांना देणे अनिवार्य होते. तसे अर्ज भरल्यानंतर या दात्यांना डोनेट कार्ड देण्यात आले तर त्यांचा अर्ज जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.(प्रतिनिधी) अभियानाच्या अंमलबजावणीकरिता विविध समित्याअभियानाच्या व्यापक व यशस्वी अंमलबजावणीकरिता जिल्ह्यात विविध स्तरावर समित्यांचे गठण करण्यात आले होत्या. यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्ह्याची समिती गठीत करण्यात आली होती. शिवाय तालुका स्तरावरही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या जनजागृतीतून ५३ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. या तीन दिवस चालणाऱ्या अभियानानंतर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रमोद पवार यांनी हिरवी झेंडी दिली. या रॅलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, डीचओ चव्हाण सहभागी होते.