शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी ५० पैशांवर; शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: November 22, 2014 23:07 IST

तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत

कपाशी करपली : सोयाबीनचा उतारा एक एक पोतेकारंजा (घा़) : तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत वा नशेत तर हा अहवाल तयार केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ ही आणेवारी शेतकऱ्यांची थट्टा करणारीच असल्याचे दिसते़तालुक्यात ६० गावे असून पेरणीयोग्य ४२ हजार ५०० हेक्टर जमीन आहे़ यात २४ हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार ५०० हेक्टरमध्ये कापूस व उर्वरित जमिनीत मुंग, उडीद व अन्य पिके आहे़ पाऊस ७३० मिली झाला़ पावसाला विलंब झाल्याने सोयाबीनची पेरणीही उशीरा झाली़ बियाण्यांची उगवण क्षमताही कमी होती़ पेरणीनंतर पावसाने खंड दिला़ नंतर सतत पाऊस आला़ सोयाबीन ऐन फुलावर असताना तांबेरा रोग आला़ सततचा पाऊस व तांबेरा यामुळे सोयाबीन बुडाले़ काही शेतकऱ्यांनी तर वाढलेल्या मजुरीमुळे सोयाबीनची कापणीही केली नाही़ हेक्टरी तीन पोते सोयाबीनचा उतारा आला़ कपाशी, ज्वारी व तुरीची अवस्थाही जवळपास अशीच आहे़ कपाशीवर चुरडा पडला, ज्वारीवर तांबेरा तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण झाल्याने पाने गळून पडत आहे़ कपाशीची बोंडे व पात्या कोमेजून खाली गळत आहे़ एकरी २ क्विंटल कापूस होईल की नाही, हे सांगणे कठिण आहे़ वीज पुरवठा पुरेसा नाही़ तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहे़ विहिरीची पातळी खोल गेली़ नाले कोरडे होत आहे़ खैरी धरण असूनही मोजक्या १० ते १२ गावांना सिंचनाची सोय होते़ एकही बारमाही वाहणारी नदी नाही़ यामुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट गडद होताना दिसतात़