शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

प्रकल्पासाठी ५०० कोटी

By admin | Updated: May 6, 2016 01:51 IST

निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांना मोबदला तसेच पाटचऱ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, ....

गिरीष महाजन : निम्न वर्धा प्रकल्पाचे काम तत्काळ पूर्ण कराआर्र्वी : निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता यावर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून जमिनीचे अधिग्रहण व शेतकऱ्यांना मोबदला तसेच पाटचऱ्याची कामे प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी करताना दिल्यात.यावेळी आ. रणजित कांबळे, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, मुख्य अभियंता संजय बर्वे, अधीक्षक अभियंता गवळी, दत्तात्राय रब्बेवार, मंडवार आदी अधिकारी उपस्थित होते.निम्न वर्धा प्रकल्पांतर्गत पाण्याखाली येणाऱ्या क्षेत्रातील जमीन अधिग्रहणाचे काम जलद गतीने पूर्ण करून त्यांना तात्काळ मोबदला देण्याच्या सूचना देताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, पहिल्या टप्प्यात यावर्षी १४० दलघमी पाणी व मार्च १८ पर्यंत २१७ दलघमी जलसाठा निर्माण करा, यासाठी कालबद्ध कार्यक्रमा तयार करा, अशाही सूचना यावेळी दिल्या. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी पाटचऱ्याची कामे पूर्ण करतानाच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद पाईपलाईनचा वापर तसेच ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्यासंदर्भात प्रायोगिक प्रकल्प राबवा, असेही ना. गिरीष महाजन यांनी सांगितले.प्रकल्पासाठी तसेच पाणी वितरिका पूर्ण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण करतानाच थेट खरेदी पद्धतीचा अवलंब करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सिंचनामुळे होणाऱ्या लाभाबाबतही माहिती द्या, असेही जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.आ. कांबळे यांनी निम्न वर्धा प्रकल्पातील मुख्य कालवा तसेच पाटचऱ्या प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण कामाला गती द्यावी. तसेच शेतकऱ्यांना प्राधान्यांना योग्य मोबदला देण्याची सूचना केली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाटचऱ्याचे कामे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल यांनी प्रकल्पाचे काम, मुख्य पाणी वितरिका तसेच पुलगाव खर्डा बॅरेज व आर्वी उपसा योजनेच्या कामाचे प्रस्ताव तयार करा, यासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात येईल, असे सांगितले. मुख्य अभियंता संजय सुर्वे यांनी प्रकल्पाच्या कामाबद्दल माहिती दिली. यावेळी सहायक कार्यकारी अभियंता हासे, गणेश गोडे, इरफान शेख, इमरान राही, विजय नाखले, सुहास पाटील, रमण लायचा, पंकज लोखंडे आदी अभियंता उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)वर्धा नदीवर जलसाठा निर्माण करून सिंचनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुलगाव बॅरेजच्या कामांना मान्यता मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे. खर्डा बॅरेज तसेच आर्वी उपसा योजनेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. निम्न वर्धा प्रकल्प बाधीतांना अनेक दिवसांपासून नागरी सुविधा नसून त्या देण्याचीही मागणी करण्यात आली.