शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

४० टक्के अहिरवाडावासी बुडीत क्षेत्रातच

By admin | Updated: August 29, 2016 00:53 IST

निम्न वर्धा प्रकल्पातील बुडीत ३१ गावांमध्ये अहिरवाडा गावाचा समावेश आहे. शासनाने अत्यल्प मोबदला दिल्याने गावातील ६० टक्के

जालना : गणेश विसर्जन मार्गावर पोलिस दलाकडून ३० विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण विसर्जन मिरवणुकीवर पोलिस नियंत्रण कक्षातून वॉच राहणार आहे. दरम्यान, पालिकेने लाखो रूपये खर्च करून लावलेले बहुतांश सीसीटीव्ही बंद पडल्याने पोलिस दलास खाजगी कॅमेऱ्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. यंदा गणेशोत्सव दहा दिवसांचा आहे. यामुळे दहा दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिस दलाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जन १५ सप्टेंबर रोजी आहे. यासाठी बडीसडक, मामाचौक, गांधी चमन, शनि मंदिर तसेच मोती तलाव मिळून ३० कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव परिसरात वाढती गर्दी पाहता तेथे कॅमेऱ्यांची संख्या जास्त असणार असल्याचे पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सांगितले. खाजगी एजन्सीकडून ३० कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलिस अधीक्षक कार्यालयात असणार आहे. अप्पर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यावर लक्ष ठेवून असणार आहे. विशेषत: मामा चौकात विविध मंडळांचे स्वागत तसेच सत्कार होतो. त्यामुळे येथे गर्दी जास्त असते. यासाठी विशेष मनोऱ्याची व्यवस्था करून चौहूबाजूंचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बडी सडक, गांधी चमन व मोती तलाव परिसरावरही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)नगर पालिकेने लाखो रूपये खर्च करून लावलेले सीसीटीव्ही देखभालअभावी बंद आहेत. यामुळे गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवात कॅमेऱ्यांची गरज असतानाही पालिकेकडून या कॅमेऱ्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही.४कॅमेऱ्यांच्या दुरूस्तीसाठी पालिकेकडे निधी नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पालिकेचे कॅमेरे कुचकामी ठरत असल्याने शहराची सुरक्षाही धोक्यात आली आहे. सदरील कॅमेरे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.