शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

तीन दिवसांत ३८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:36 IST

सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे.

ठळक मुद्दे१.८० लाखांचा दंड वसूल : रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केल्या जात आहे. या सप्ताहादरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करीत सुरक्षीत प्रवासासाठी वाहनचालकांनी काय करावे, याची माहिती वाहनचालकांना दिली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मागील तीन दिवसात ४४ वाहनांची तपासणी करून ३८ वाहनचालकांवर कारवाई केली. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.वाहतूक नियमांना बगल देणाऱ्यांवर सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी नाकेबंदी करून कारवाई केली जात आहे. मागील तीन दिवसात उपप्रादेशिक परिवहन विभागाने ४४ वाहने तपासली. शिवाय वाहनचालविताना मोबाईलवर बोलणाºया चौघांवर, दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या २१ जणांवर, अवैध प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्याने नऊ वाहनचालकांवर आणि आॅटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांचा भरणा केल्या प्रकरणी चार आॅटोचालकांवर कारवाई केली आहे. शिवाय १ लाख ८० हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.४० वाहनांना लावले ‘रिफ्लेक्टर’सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वाहनाला रिफ्लेक्टर असणे गरजेचे आहे. परंतु, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे निदर्शनास आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत सुमारे ४० वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहे. शिवाय वाहतूक नियमांना बगल दिल्याचे निदर्शनास असल्याने रापमच्या बसचालकावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस