शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

१२ तासात ३०५.८२ मि.मी. पाऊस

By admin | Updated: July 4, 2016 01:39 IST

दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

जिल्ह्यात आतापर्यंत १८१५.९३ मि.मी. पावसाची नोंद वर्धा : दोन दिवसांपूर्वी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी रात्री ८ वाजतापासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस जिल्ह्यातील वर्धा तालुक्यासह आर्वी, सेलू, देवळी, आष्टी (शहीद), हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा (घा.) तालुक्यात सर्वत्र आला. हा पाऊस रविवारी सकाळीही सुरूच होता. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ३०५.८२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत १८१५. ९३ मि.मी. पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला असून जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्या आटोपल्याचे बोलले जात आहे. शनिवारी सायंकाळी ५ ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा तालुक्यात १८.२० मिमी. पावसाची नोंद झाली. हिंगणघाट तालुक्यात ५६.२ मिमी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सेलू तालुक्यात ४४ मिमी पाऊस पडला. देवळी तालुक्यात ३४.०२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जंगलव्याप्त परिसर अशी ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात ६९ मिमी. आष्टी तालुक्यात २३.६ मि.मी. व कारंजा (घाडगे) तालुक्यात ४०.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. समुद्रपूर तालुक्यात २०.२ मिमी इतकी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात या १२ तासात ३०५.८२ मिमी पाऊस झाला असून त्याची सरासरी ३८.२२ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २२६.९९ इतका सरासरी पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)