शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

लघु सिंचन विभागाचे २५.५० लाख परत

By admin | Updated: December 3, 2014 22:54 IST

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जि.प. च्या लघू सिंचन विभागाला प्राप्त झालेला २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी यापूर्वीच्या नियोजनाअभावी परत गेल्याची बाब जि.प. च्या बुधवारी पार पडलेल्या

वर्धा : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जि.प. च्या लघू सिंचन विभागाला प्राप्त झालेला २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी यापूर्वीच्या नियोजनाअभावी परत गेल्याची बाब जि.प. च्या बुधवारी पार पडलेल्या अर्थ समितीच्या बैठकीत पूढे आली आहे. सदर रक्कम कोणत्या कारणाने परत गेली, याबाबत लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी खुलासा करण्याचे निर्देश अर्थ समिंती सभापती विलास कांबळे यांनी दिले आहे. बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. अपंगांच्या कल्याण्यासाठी जि.प. च्या स्वउत्पन्नाच्या अंदाजपत्रकामध्ये २०११-१२ पासून ३ टक्के निधी अनुशेषासह उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प. सेसफंडांतर्गत जिल्हा परिषदेने नियुक्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचा लाभ देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या २०१४-१५ मधील २० टक्के सेसफंडातून मंजूर योजनांच्या पुनर्विनियोजन मंजूरी प्रदान करण्यात आली. यामध्ये इंडेक्शन चूल ऐवजी सायकल, सोलर फेनसिंगऐवजी काटेरी तार, सौर ऊर्जेवर चालणाऱ्या साहित्यापैकी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य, अशी मान्यता देण्यात आली. यावेळी विभागांमार्फत नवीन योजना तपशीलवार सादर करण्याच्या सूचनाही विभाग प्रमुखांना देण्यात आल्यात़यावेळी लघू सिंचन विभागाचा आढावा घेण्यात आला असता जिल्हा नियोजन समितीतील निधी परत गेला. इतर विभागातील किती निधी परत गेला, याची माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देन संबंधितांना देण्यात आले.(जिल्हा प्रतिनिधी)