शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२५० आॅनलाईन केंद्र राहणार उशिरापर्यंत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:39 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.

ठळक मुद्दे१५ सप्टेंबर कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. पुढील दोन दिवस रात्री उशिरापर्यंत शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यासाठी सर्व २५० आपले सरकार सेवा केंद्र व सुविधा केंद्र सुरू राहणार असून याचा शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यामुळे शेतकºयांची सर्व माहिती जमा होत असून योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ३२ हजार शेतकरी कुटुंबाची आॅनलाईन नोंदणी झाली आहे. तसेच अतिशय अडचणीत असलेल्या शेतकºयांच्या घरी जाऊन आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकच अर्ज सादर करावा. स्वतंत्र अर्ज विचारात घेतला जाणार नाहीत. स्वतंत्ररीत्या सादर केलेले अर्ज़ लिंक करण्यासाठी सेवा केंद्रावर संपर्क साधावा. मयताच्या थकित कर्जात वारसांनी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करुन घ्यावेत. त्या आधारे अर्जदारांनी स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करावी. संयुक्त खाते धारकांनी घेतलेल्या थकित संयुक्त कजार्पैकी आपापले हिस्से बँकेकडून निश्चित करून घ्यावेत. त्याधारे स्वत:च्या अर्जात त्या खात्याबाबतची माहिती नमूद करण्याचेही कळविण्यात आले आहे.गरमसूरवासियांची अडचण झाली दूरजंगलव्याप्त असलेल्या गरमसूर या गावाच्या परिसरात वाघिणीचा वावर असल्याने या गावात जाऊन सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरून घेण्यात आले आहेत. अशाच पद्धतीची अडचण असल्यास गावातील शेतकºयांनी महाआॅनलाईनचे प्रतिक उमाटे, सुविधा केंद्राचे नंदकिशोर कावळे, शहजाद शेख यांच्याशी संपर्क साधावा. एकही शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.