शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

२२ कुटुंबीयांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:39 IST

राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेलसुरा येथील प्रकार : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सेलसुरा येथील २२ घरांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. संबंधीत शासकीय यंत्रणेद्वारे या घरांचे मुल्यांकन करून मोबदलाही देण्यात आला आहे. परंतु, देण्यात आलेला मोबदला अतिशय अल्प असून नवीन घर बांधण्यासाठी सध्या जागाच उपलब्ध होत नसल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने सर्व्हे क्र. ४३ मध्ये एकूण ८४ भुखंड पाडले आहे. त्यापैकी ४० प्लॉटचा वाटप ग्रा.पं. प्रशासनाने केला आहे. परंतु, ४२ प्लॉट पैकी काही प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले नाही त्या ठिकाणी आम्हाला जागा देत घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर ललिता कांबळे, हरिदास चुरागळे, भगवान गवळी, अमोल केरोदे, नारायण मरापे, लिला कांबळे, गजानन प्रधान, संजय तागडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग