शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२२ कुटुंबीयांचा निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:39 IST

राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेलसुरा येथील प्रकार : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय महामार्गामुळे नजीकच्या सेलसूरा येथील २२ कुटुंबियांचा निवाºयाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. सदर कुटुंबीयांचे पक्के घर बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात गेल्याने त्यांच्यावर ही वेळ आली असून या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बुटीबोरी ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गासाठी सेलसुरा येथील २२ घरांची जमीन संपादीत करण्यात आली आहे. संबंधीत शासकीय यंत्रणेद्वारे या घरांचे मुल्यांकन करून मोबदलाही देण्यात आला आहे. परंतु, देण्यात आलेला मोबदला अतिशय अल्प असून नवीन घर बांधण्यासाठी सध्या जागाच उपलब्ध होत नसल्याने निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रा.पं. प्रशासनाने सर्व्हे क्र. ४३ मध्ये एकूण ८४ भुखंड पाडले आहे. त्यापैकी ४० प्लॉटचा वाटप ग्रा.पं. प्रशासनाने केला आहे. परंतु, ४२ प्लॉट पैकी काही प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले नाही त्या ठिकाणी आम्हाला जागा देत घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर ललिता कांबळे, हरिदास चुरागळे, भगवान गवळी, अमोल केरोदे, नारायण मरापे, लिला कांबळे, गजानन प्रधान, संजय तागडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग