शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

१६ महिन्यांत २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 1, 2015 02:33 IST

जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे.

१५ प्रकरणे मदतीस पात्र : सात आत्महत्या अपात्र हिंगणघाट : जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. हिंगणघाट तालुक्यात गत १६ महिन्यात एकूण २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१५ या १६ महिन्यांच्या कालावधित या आत्महत्या झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. यापैकी १५ शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जाहीर झाली आहे, तर उर्वरीत सात प्रकरणे मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रकरणाची फेरतपासणी करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे. हिंगणघाट येथे झालेल्या आत्महत्येत २७ ते ३० वयोगटातील चार, ३० ते ४० वयोगटातील सहा, ४० ते ५० गटात चार तर ५० वर्षावरील पाच जणांसह अन्य तिघांचा या आत्महत्येत समावेश आहे. आत्महत्या केलेल्यात तालुक्यातील लाडकी, शेकापूर, धानोरा, पवनी, शेकापूर, मोझरी, पिंपळगाव, वेणी, निधा, सावली (वाघ), डोरला, डायगव्हाण, काचनगाव, बांबर्डा, आष्टी येथील प्रत्येकी एक जण तर पिपरी दोन जण, कानगाव तीन, अल्लीपूर येथील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.आत्महत्या झालेल्या २२ शेतकऱ्यांपैकी १५ शेतकरी शासकीय मदतीकरिता पात्र ठरले आहे. या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येत असलेली एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यात तालुक्यात आतापर्यंत एकूण १५ लाखांची मदत देण्यात आली आहे. सात प्रकरणे प्रलंबित असून ती मंजुरीकरिता जिल्हा कार्यालयाकडे पाठविली असल्याची माहिती आहे.यावर पुन्हा कोणते ठपके जात वा मदतीस पात्र केले जाते याकडे लक्ष लागलेले आहे.(शहर प्रतिनिधी