शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

१६ महिन्यांत २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: July 1, 2015 02:33 IST

जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे.

१५ प्रकरणे मदतीस पात्र : सात आत्महत्या अपात्र हिंगणघाट : जिल्ह्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. यात मानसिक संतुलन ढासळल्याने अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. हिंगणघाट तालुक्यात गत १६ महिन्यात एकूण २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी २०१४ ते एप्रिल २०१५ या १६ महिन्यांच्या कालावधित या आत्महत्या झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. यापैकी १५ शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जाहीर झाली आहे, तर उर्वरीत सात प्रकरणे मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांच्या प्रकरणाची फेरतपासणी करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे. हिंगणघाट येथे झालेल्या आत्महत्येत २७ ते ३० वयोगटातील चार, ३० ते ४० वयोगटातील सहा, ४० ते ५० गटात चार तर ५० वर्षावरील पाच जणांसह अन्य तिघांचा या आत्महत्येत समावेश आहे. आत्महत्या केलेल्यात तालुक्यातील लाडकी, शेकापूर, धानोरा, पवनी, शेकापूर, मोझरी, पिंपळगाव, वेणी, निधा, सावली (वाघ), डोरला, डायगव्हाण, काचनगाव, बांबर्डा, आष्टी येथील प्रत्येकी एक जण तर पिपरी दोन जण, कानगाव तीन, अल्लीपूर येथील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.आत्महत्या झालेल्या २२ शेतकऱ्यांपैकी १५ शेतकरी शासकीय मदतीकरिता पात्र ठरले आहे. या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येत असलेली एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. यात तालुक्यात आतापर्यंत एकूण १५ लाखांची मदत देण्यात आली आहे. सात प्रकरणे प्रलंबित असून ती मंजुरीकरिता जिल्हा कार्यालयाकडे पाठविली असल्याची माहिती आहे.यावर पुन्हा कोणते ठपके जात वा मदतीस पात्र केले जाते याकडे लक्ष लागलेले आहे.(शहर प्रतिनिधी