शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:57 IST

आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : आंबोडा व पिंपळगाव येथे शेतकऱ्यांना सातबारा वाटप

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.आंबोडा येथे आंबोडा व पिंपळगाव येथील शेकऱ्यांच्या शेती भोगवट दोन मधून एकमध्ये करून सातबारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित होता. यावेळी ते बोलत होेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भैय्यासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं.स. सभापती विद्या भुजाडे, सदस्य दुर्गा मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी वझलकर, तलाठी ठमके, मिलिंद भेंडे, राहुल चोपडा, सचिन कुऱ्हाडकर, राजू गोरडे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.आंबोडा व पिंपळगाव येथील ४५० शेतकऱ्यांचे भोगवट दोनचे वर्ग एकमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १०० सातबाºयाचे वाटप करण्यात आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. खा. तडस म्हणाले की, आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकºयांच्या शेती भोगवट दोन मधून एक मध्ये करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्वी येथील कार्यक्रमात या गावातील शेतकºयांसह भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही समस्या त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आपले आश्वासन पाळले व शेतकऱ्यांची मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन अंकुश साठोणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विना साठोणे यांनी केले तर आभार केशव निखार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुनील साठोणे, भाष्कर साठोणे, सुरेश गवते, केशव चौधरी, सुधाकर शेळके, जगन पिसे, संदीप साठोणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.