शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:57 IST

आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : आंबोडा व पिंपळगाव येथे शेतकऱ्यांना सातबारा वाटप

आॅनलाईन लोकमतवर्धा : आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.आंबोडा येथे आंबोडा व पिंपळगाव येथील शेकऱ्यांच्या शेती भोगवट दोन मधून एकमध्ये करून सातबारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित होता. यावेळी ते बोलत होेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भैय्यासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं.स. सभापती विद्या भुजाडे, सदस्य दुर्गा मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी वझलकर, तलाठी ठमके, मिलिंद भेंडे, राहुल चोपडा, सचिन कुऱ्हाडकर, राजू गोरडे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.आंबोडा व पिंपळगाव येथील ४५० शेतकऱ्यांचे भोगवट दोनचे वर्ग एकमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १०० सातबाºयाचे वाटप करण्यात आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. खा. तडस म्हणाले की, आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकºयांच्या शेती भोगवट दोन मधून एक मध्ये करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्वी येथील कार्यक्रमात या गावातील शेतकºयांसह भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही समस्या त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आपले आश्वासन पाळले व शेतकऱ्यांची मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे आयोजन अंकुश साठोणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विना साठोणे यांनी केले तर आभार केशव निखार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुनील साठोणे, भाष्कर साठोणे, सुरेश गवते, केशव चौधरी, सुधाकर शेळके, जगन पिसे, संदीप साठोणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.