शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मदतीस पात्र

By admin | Updated: January 21, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णयवर्धा : शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीत एकूण १९ प्रकरणे समोर ठेवण्यात आली. यातील १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर ४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, पं.स. सभापती कुंदा भोयर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, केम प्रकल्पाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्योबाबतची प्रकरणे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावेत. फेरचौकशीच्या प्रकरणांमध्येही महसूल, पोलीस तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समितीकडे त्वरित सादर करावी. नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अशी प्रकरणे प्राधान्याने पाठवावी, आदी निर्णयही बैठकीत घेण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)