शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शेतकरी आत्महत्येची १६ प्रकरणे मदतीस पात्र

By admin | Updated: January 21, 2016 02:01 IST

शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णयवर्धा : शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आले. या बैठकीत एकूण १९ प्रकरणे समोर ठेवण्यात आली. यातील १६ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर ४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस शेतकरी प्रतिनिधी नंदकिशोर तोटे, पं.स. सभापती कुंदा भोयर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपवनसंरक्षक दिगांबर पगार, केम प्रकल्पाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. शेतकरी आत्महत्योबाबतची प्रकरणे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळावेत. फेरचौकशीच्या प्रकरणांमध्येही महसूल, पोलीस तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती समितीकडे त्वरित सादर करावी. नैराश्यामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, यासाठी अशी प्रकरणे प्राधान्याने पाठवावी, आदी निर्णयही बैठकीत घेण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)