शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

कारंजा तालुक्यातील १५ पूल जीर्णावस्थेत

By admin | Updated: August 5, 2016 02:12 IST

तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणारे रपटे, व मोठे पूल जीर्णावस्थेत आहे. यातील जवळपास १५ पुलांची कालमर्यादा संपली आहे.

कालमर्यादा संपली : कायमस्वरूपी उपापयोजनांचा अभाव असल्याने अपघात वाढले रूपेश मस्के कारंजा (घा.) तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणारे रपटे, व मोठे पूल जीर्णावस्थेत आहे. यातील जवळपास १५ पुलांची कालमर्यादा संपली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांकडून तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेली जात आहे. कायमस्वरुपी उपाययोजना होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यात ठेंगण्या पुलांना पूर येऊन गावांचा संपर्कही तुटतो. त्यातही जिर्ण पुलांवरून जीव मुठीत घेवुन दळणवळण करावी लागते. तालुक्यात कारंजा शहरातील पूल, गवंडी, उमरी, येनगांव, चंदेवाणी सेलगांव व धर्ती या गावाला जोडणारा पूल ५ ते ६ वर्षांपासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला. असे असले तरी पुलाचे काम प्रलंबितच आहे या रस्त्यावरील लहान पूलही धोकादायक ठरत आहे. तसेच धर्ती-मूर्ती येथील पूल, बांगडापूर वर्धा रोडवरील पुल, मोर्शी, खरसखांडा, सावल, धावसा, पालोरा, पारडी या गावातील नद्यांवरही नव्याने उंच पूल बांधण्याची गरज वारंवार व्यक्त होत आहे.