शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गोठ्याला आग १.२० लाखांचे नुकसान

By admin | Updated: April 22, 2016 03:55 IST

शेतातील गोठ्याला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत १ लाख २० हजारांचे शेतीपयोगी साहित्य खाक झाले. ही घटना

हिंगणघाट : शेतातील गोठ्याला अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत १ लाख २० हजारांचे शेतीपयोगी साहित्य खाक झाले. ही घटना सिरसगाव (बाजार) येथील शेतकरी अमित बाबाराव राडे यांच्या शेतात घडली. याबाबत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी, मागणी हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.अमित राडे यांच्या सिरसगाव (बाजार) येथील शेतात गोठा आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या गोठ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावली. या आगीत कुटार व कडब्याचे ढिगारे, गव्हांडा जळून खाक झाले. कडबा कुटारासह ताडपत्री, वखर, शेणखताचा ढीग तसेच विविध साहित्याचा कोळसा झाला. जळालेल्या साहित्याची किंमत एक लाख २० हजार असल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती पोलीस व तलाठ्याला दिल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. राडे यांच्या शेतातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जनावरांच्या वैरणाची समस्या निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणात नापिकी तसेच या लागलेल्या आगीने अमित राडे अधिकच आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने आर्थिक मदत करून आग लावणाऱ्या इसमाचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)