शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत ग्रा.पंं.चे १०० कोटी

By admin | Updated: December 29, 2014 23:48 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. याबाबत अद्यापही कोणतेही पावले उचलली गेली नाही. सोमवारी पार पडलेल्या

वर्धा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सुमारे १०० कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकून पडले आहे. याबाबत अद्यापही कोणतेही पावले उचलली गेली नाही. सोमवारी पार पडलेल्या जि.प.च्या स्थायी समितीच्या तहकूब सभेत या विषयावर चर्चेअंती न्यायालयात धाव घेण्याचा ठराव सर्वांनुमते घेण्यात आला. सदर रक्कम बँकेत अडकून पडल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसली आहे, ही बाब अरूण उरकांदे यांनी उपस्थित केली. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या, परंतु कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसल्याचे सभागृहाला सांगितले. यावर सभाध्यक्ष विलास कांबळे ही बाब गंभीर असल्याचे सांगून या संदर्भात उच्च न्यायालयात तात्काळ रिट पिटीशन दाखल करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसा ठरावच यावेळी पारीत करण्यात आला. सभेत गावठाणाबाहेर कार्यवाही करण्याचे अधिकार ग्रा.पं.ला नाही. हा अधिकार देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला. निवडणुकीच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपासून जि.प.चे कर्मचारी गुंतले आहे, ही बाब मनोज चांदुरकर यांनी सभेत उपस्थित केली. तेव्हा तात्काळ परत बोलाविण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.(जिल्हा प्रतिनिधी)