शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आठवडाभरात आढळले १० डेंग्यू रुग्ण

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

जिल्ह्यात गत महिन्यापासून डेंग्यूने चांलेच थैमान घातले आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात येत आहे.

वर्धा : जिल्ह्यात गत महिन्यापासून डेंग्यूने चांलेच थैमान घातले आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात येत आहे. जिल्ह्यात झालेल्या सर्वेनुसार सुरू आठवड्यात एकूण १० रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. पुलगाव, हिंगणघाट शहराला हादरा देणाऱ्या या रोगाने आष्टी (शहीद) तालुक्यातील नरसापूर येथे हल्ला चढविला आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता विविध उपाययोजना सुरू आहेत. या रोगामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी एकाचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट झले आहे. इतर मृत्यू याच रोगाने झाले अथवा अन्य कारणाने झाला याचा खुलासा झाला नाही. या रोगामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा करणाऱ्या कमिटीची सभा ३० सप्टेंबर रोजी नागपूर येथे झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या कमिटीचा अहवाल अद्याप जिल्ह्याला प्राप्त झाला नाही. यामुळे डेंग्यूने किती जणांचा मृत्यू झाला याचा खुलासा अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)