शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

आठवडाभरात आढळले १० डेंग्यू रुग्ण

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

जिल्ह्यात गत महिन्यापासून डेंग्यूने चांलेच थैमान घातले आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात येत आहे.

वर्धा : जिल्ह्यात गत महिन्यापासून डेंग्यूने चांलेच थैमान घातले आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून त्यांच्याकडून स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात येत आहे. जिल्ह्यात झालेल्या सर्वेनुसार सुरू आठवड्यात एकूण १० रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत एकूण १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. पुलगाव, हिंगणघाट शहराला हादरा देणाऱ्या या रोगाने आष्टी (शहीद) तालुक्यातील नरसापूर येथे हल्ला चढविला आहे. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता विविध उपाययोजना सुरू आहेत. या रोगामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी एकाचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे स्पष्ट झले आहे. इतर मृत्यू याच रोगाने झाले अथवा अन्य कारणाने झाला याचा खुलासा झाला नाही. या रोगामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा करणाऱ्या कमिटीची सभा ३० सप्टेंबर रोजी नागपूर येथे झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या कमिटीचा अहवाल अद्याप जिल्ह्याला प्राप्त झाला नाही. यामुळे डेंग्यूने किती जणांचा मृत्यू झाला याचा खुलासा अद्याप झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.(प्रतिनिधी)