शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

१ हजार ३६१ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 19, 2015 01:39 IST

सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत.

वर्धा : सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत. या गावांमध्ये शासनाच्यावतीने टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. गावात दुष्काळ जाहीर झाल्याने या गावातील खातेदारांना शासनाच्यावतीने विविध सवलती जाहीर करण्यात येतात. सदर सवलती दुष्काळग्रस्तांना देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गावांत कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)सर्वाधिक गावे आर्वी तालुक्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांत सर्वाधिक २२२ गावे आर्वी तालुक्यातील आहेत. यात वर्धा तालुक्यातील १५५, सेलू तालुक्यातील १७०, देवळी तालुक्यातील १५०, हिंगणघाट १८८, समुद्रपूर २१९, आष्टी (शहीद) १३६ आणि कारंजा तालुक्यातील १२१ अशा एकूण १ हजार ३६१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जाहीर करण्यात आले आहे़गावांना मिळणाऱ्या सुविधा जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पाणी पुरविण्यासाठी टॅँकर्सचा वापर, टंचाई जाहीर गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.