शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

१ हजार ३६१ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 19, 2015 01:39 IST

सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत.

वर्धा : सन २०१४-१५ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेली गावे १ हजार ३६१ आढळून आली आहेत. या गावांमध्ये शासनाच्यावतीने टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. गावात दुष्काळ जाहीर झाल्याने या गावातील खातेदारांना शासनाच्यावतीने विविध सवलती जाहीर करण्यात येतात. सदर सवलती दुष्काळग्रस्तांना देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गावांत कारवाई करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)सर्वाधिक गावे आर्वी तालुक्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या गावांत सर्वाधिक २२२ गावे आर्वी तालुक्यातील आहेत. यात वर्धा तालुक्यातील १५५, सेलू तालुक्यातील १७०, देवळी तालुक्यातील १५०, हिंगणघाट १८८, समुद्रपूर २१९, आष्टी (शहीद) १३६ आणि कारंजा तालुक्यातील १२१ अशा एकूण १ हजार ३६१ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे जाहीर करण्यात आले आहे़गावांना मिळणाऱ्या सुविधा जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता, आवश्यक तिथे पाणी पुरविण्यासाठी टॅँकर्सचा वापर, टंचाई जाहीर गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलतींचा समावेश आहे.