शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

धातूला चव असते का? चाटून पाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 07:40 IST

प्रयोगशाळा असते, आता शाळा नाही; म्हणून घर!

ठळक मुद्देबघा डोळे बंद केल्यावर धातू ओळखता येतो का?

- मराठी विज्ञान परिषद

आपल्या घरात विविध धातुंची भांडी असतात. स्टेनलेस स्टील, पितळ, तांबे, अॅल्युमिनम, सोने, चांदी, लोखंड, कथील, जस्त, इत्यादी. भांडी नसली तरी धातूचे तुकडे, पत्रे, अंगठी, दागदागिने असे काही तरी असेल. धातुंना चकाकी असते, तन्यता असते, वर्धन क्षमता असते. तशी धातुंना विशिष्ठ चव पण असते का? एकदा अनुभव घेऊन पाहा :1. प्रथम धातू स्वच्छ धुवा. कोरडा करा आणि जिभेने चाटा. 2.चव लक्षात घ्या. 3.बघा डोळे बंद केल्यावर धातू ओळखता येतो का?

तांब्याच्या वा चांदीच्या भांड्यात ठेवले की पाणी शुद्ध होते म्हणतात. म्हणजे पाण्याची चव बदलली पाहीजे. आधी पाण्याला चव असते का? मग आपल्याला असे का सांगतात की - पाणी रंगहीन, वासहीन आणि चवहीन आहे. (ते का ते आपण एकदा प्रयोग करून तपासून बघू) आज धातूला चव असते का आणि ती चव पाण्यात उतरते का ते तपासायचे. 1. धातूच्या भांड्यात पाणी ठेवून किंवा धातू काचेच्या ग्लासमधल्या पाण्यात चार तास ठेवून त्या पाण्याला धातूची चव येते का. तपासा. 2. खारट, तुरट, आंबट, तिखट, कडू आणि गोड या मुख्य सहा चवी आहेत. 3. रंगांच्या छटा असतात तशा चवींच्या पण छटा असतात का?