शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

बाकीची मुलं त्यांना काय मदत करू शकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:36 IST

सुनीलला काळजी वाटते आहे, ती अगदी गरीब घरातल्या मुलांची..

ठळक मुद्देते आता काय करतील?

आम्ही  आमच्या घरी सुरक्षित आहोत पण जे गरीब लोक रोज काम करून पोट भरतात; आता ते काय करतील? - सुनील दराडे 

सुनील, तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस.आपल्या देशाची लोकसंख्या हा आपल्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सोशल डिस्टंसिंगचा कितीही प्रयन्त झाला तरी लोकसंख्क्येमुळे कुठे ना कुठे या नियमांना तडेही जात आहेत. गरिबांची परिस्थिती सध्या बिकट आहे. जवळपास दोन महिने फक्त आपलाच देश नाही तर निम्म्याहून अधिक जग बंद आहे. अशा परिस्थिती अनेक उद्योग धंद्यांना जोरदार फटका बसला आहे. अनेकांचे जॉब्स गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांची परिस्थितीही बिकट आहे. कारण हाताला काम नाही.  अशा परिस्थितीत जे लोक आपल्या घरात सुरक्षित आहोत, त्यांची जबाबदारीही जास्त आहे. मोठी आहे. मिळतंय किंवा आपण विकत घेऊ शकतोय म्हणून अन्नधान्यांची नासाडी करणं थांबवलं गेलं पाहिजे. गरज नसताना अन्नधान्याचा साठा करता कामा नये. जे आहे ते सगळ्यांना पुरलं पाहिजे हा विचार सतत मनात असला पाहिजे सरकारने अन्नधान्यासंदर्भात सवलती जाहीर केलेल्या आहेतच पण आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण केलं पाहिजे.  आपल्या आजूबाजूला कुणाला मदतीची गरज असेल तर मदत केली पाहिजे. ती करत असताना सगळे नियम पाळूनच केली पाहिजे. मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरून जगपरिवर्तन करण्याची गरज नसते. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्न मधूनच जग बदलत असतं हे मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शक्य असेल तिथे छोटे छोटे प्रयत्न  करत राहिलं पाहिजे.