शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

बाकीची मुलं त्यांना काय मदत करू शकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:36 IST

सुनीलला काळजी वाटते आहे, ती अगदी गरीब घरातल्या मुलांची..

ठळक मुद्देते आता काय करतील?

आम्ही  आमच्या घरी सुरक्षित आहोत पण जे गरीब लोक रोज काम करून पोट भरतात; आता ते काय करतील? - सुनील दराडे 

सुनील, तू खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहेस.आपल्या देशाची लोकसंख्या हा आपल्या पुढचा मोठा प्रश्न आहे. सोशल डिस्टंसिंगचा कितीही प्रयन्त झाला तरी लोकसंख्क्येमुळे कुठे ना कुठे या नियमांना तडेही जात आहेत. गरिबांची परिस्थिती सध्या बिकट आहे. जवळपास दोन महिने फक्त आपलाच देश नाही तर निम्म्याहून अधिक जग बंद आहे. अशा परिस्थिती अनेक उद्योग धंद्यांना जोरदार फटका बसला आहे. अनेकांचे जॉब्स गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांची परिस्थितीही बिकट आहे. कारण हाताला काम नाही.  अशा परिस्थितीत जे लोक आपल्या घरात सुरक्षित आहोत, त्यांची जबाबदारीही जास्त आहे. मोठी आहे. मिळतंय किंवा आपण विकत घेऊ शकतोय म्हणून अन्नधान्यांची नासाडी करणं थांबवलं गेलं पाहिजे. गरज नसताना अन्नधान्याचा साठा करता कामा नये. जे आहे ते सगळ्यांना पुरलं पाहिजे हा विचार सतत मनात असला पाहिजे सरकारने अन्नधान्यासंदर्भात सवलती जाहीर केलेल्या आहेतच पण आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण केलं पाहिजे.  आपल्या आजूबाजूला कुणाला मदतीची गरज असेल तर मदत केली पाहिजे. ती करत असताना सगळे नियम पाळूनच केली पाहिजे. मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरून जगपरिवर्तन करण्याची गरज नसते. आपल्या छोट्या छोट्या प्रयत्न मधूनच जग बदलत असतं हे मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शक्य असेल तिथे छोटे छोटे प्रयत्न  करत राहिलं पाहिजे.