शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

coronavirus : कर्फ्यू  लावतात म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:28 IST

खाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते.

ठळक मुद्देत्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

दंगल किंवा इतर हिंसक वातावरणात किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते. हा कर्फ्यू ठरावीक काळासाठी किंवा अनिश्चित काळासाठी लावला जातो. अशावेळी कर्फ्यू असेर्पयत लोकांनी घरातच राहायचं असतं. घराबाहेर पडायला परवानगी नसते. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला असेल. 22 मार्चच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाल्कनीतून टाळ्या, थाळ्या वाजवल्या असतील; पण घराबाहेर मात्र आईबाबांनी पडू दिलं नसेल कारण त्या दिवशी जनता कर्फ्यू होता. कर्फ्यू पोलिसांना लोकांवर कंपलसरी करावा लागतो.

जनता कर्फ्यू म्हणजे काय?

आपण कोरोना विषाणूशी युद्ध लढतो आहोत. हा विषाणू माणसं एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे माणसांनी घराबाहेर न पडणं आवश्यक आहे. म्हणूनच तुमची शाळाही बंद केली गेली आहे. तर जनता कर्फ्यू हा लादलेला नसतो. आपल्या भल्यासाठी आणि विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक घरी थांबावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.कुणी कुणावर लादलेला नाही तर जनतेनं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या इच्छेनं त्याचा स्वीकार केला होता म्हणून त्याला जनता कर्फ्यू म्हटलं गेलंय. जनता कर्फ्यू एक दिवसाचा असला तरी आपलं युद्ध सुरूच आहे. ते किती काळ चालणार आहे आता तरी माहीत नाही. त्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या