शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

coronavirus : कर्फ्यू  लावतात म्हणजे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 19:28 IST

खाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते.

ठळक मुद्देत्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

दंगल किंवा इतर हिंसक वातावरणात किंवा एखाद्या आपत्तीच्या वेळी समाजात शांतता राहावी आणि लोकांचे रक्षण व्हावे यासाठी पोलिसांच्या वतीने कर्फ्यू म्हणजेच संचारबंदी लावली जाते. हा कर्फ्यू ठरावीक काळासाठी किंवा अनिश्चित काळासाठी लावला जातो. अशावेळी कर्फ्यू असेर्पयत लोकांनी घरातच राहायचं असतं. घराबाहेर पडायला परवानगी नसते. तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी जनता कर्फ्यू हा शब्द ऐकला असेल. 22 मार्चच्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाल्कनीतून टाळ्या, थाळ्या वाजवल्या असतील; पण घराबाहेर मात्र आईबाबांनी पडू दिलं नसेल कारण त्या दिवशी जनता कर्फ्यू होता. कर्फ्यू पोलिसांना लोकांवर कंपलसरी करावा लागतो.

जनता कर्फ्यू म्हणजे काय?

आपण कोरोना विषाणूशी युद्ध लढतो आहोत. हा विषाणू माणसं एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्यामुळे माणसांनी घराबाहेर न पडणं आवश्यक आहे. म्हणूनच तुमची शाळाही बंद केली गेली आहे. तर जनता कर्फ्यू हा लादलेला नसतो. आपल्या भल्यासाठी आणि विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक घरी थांबावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.कुणी कुणावर लादलेला नाही तर जनतेनं म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या इच्छेनं त्याचा स्वीकार केला होता म्हणून त्याला जनता कर्फ्यू म्हटलं गेलंय. जनता कर्फ्यू एक दिवसाचा असला तरी आपलं युद्ध सुरूच आहे. ते किती काळ चालणार आहे आता तरी माहीत नाही. त्यामुळे घराबाहेर पडायचंच नाही. खाली खेळायला जायचा आग्रह करायचा नाही. चक्कर मारायला जाऊ म्हणून आईबाबांच्या मागे लागायचं नाही. कराल ना एवढं !

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या