शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यभर ऊर्जा देणारं प्रवासातलं संचित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 17:25 IST

ते जपून ठेवायलाच हवं..

ठळक मुद्देप्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच.केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, कला, खाद्यसंस्कृती.. या गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.

- मयूर पठाडेमौजमजा करण्यासाठी, आपले सारे ताणतणाव विसरण्यासाठी आपण प्रवासाला निघतो, पण खरंच किती जणांना हे पथ्य पाळता येतं. बाहेर पडले तरी आॅफिसमध्ये आता काय असेल, सारी कामं व्यवस्थित होत असतील की नाही, माझ्या घराकडे कोण बघेल.. असंख्य चिंता आणि काळज्यांचं गाठोडं आपण सोबतच बाळगलेलं असतं.त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, एकदा बाहेर पडल्यानंतर नसत्या काळज्यांनी स्वत:चा जीव पोखरून घेऊ नये. त्यापेक्षा आपली ही ट्रिप संस्मरणीय कशी होईल याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण प्रवासातल्या अनेक गोष्टी आपल्याला नव्या ऊर्जा देऊन जातात आणि आयुष्यभर पुरेल असं संचितही त्या आपल्याला पुरवतात.प्रवास संस्मरणीय होण्यासाठी..प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघा. कुठलेही पूर्वग्रह तर नकोतच, पण केवळ एखाद्याच गोष्टीवरुन आपलं पूर्ण मतही बनवायला नको.एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील साºया महत्त्वाच्या गोष्टी तर पाहायलाच हव्यात, पण केवळ प्रसिद्ध गोष्टींवरच लक्ष देण्यापेक्षा तेथील संस्कृती, तेथील लोक, तेथील वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणची कला, खाद्यसंस्कृती.. या साºयाच गोष्टी डोळसपणे पाहायला हव्यात.एखाद्या नव्या ठिकाणी गेल्यावर आपण हमखास तिथल्या खाद्यपदार्थांची चव घेतोच, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या जेवणाची आॅर्डर तिथल्याच स्थानिक माणसाला द्यायला सांगून तर पाहा.. त्या जेवणाची, त्या पदार्थाची लज्जत आणखीच वाढेल आणि नवं मैत्र जुळवण्याची ती पहिली पायरीही ठरेल.बॅगपॅक करून जगप्रवासाला निघालेली किंवा कायम वेगवेगळ्या ठिकाणांनी भेट देणारे भटके कायम याच ट्रिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.निसर्ग आणि तिथली प्रसिद्ध ठिकाणं आपण जशी पाहतो, तशीच त्या ठिकाणची वेगवेगळी माणसंही आपण आवर्जुन पाहिली पाहिजेत. ही माणसं कदाचित तुम्हाला इतकं काही देऊन जातील की नंतर ती तुमच्या आयुष्याचाच एक भाग होऊन जातील.. पुढच्या पिढीतही तो वारसा अधिक बळकट होईल..