शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

राष्ट्रीय : UP Election : ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री

राजकारण : UP Election 2022: “ही तर सुरुवात! योगी सरकारमधील १८ मंत्री राजीनामे देणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने BJPत खळबळ

संपादकीय : उत्तर प्रदेशाचे धक्के

राष्ट्रीय : Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार? यूपीसाठी आज भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

राष्ट्रीय : योगी सरकारला आणखी एक धक्का; मंत्री दारासिंह यांचा राजीनामा, सपामध्ये जाण्याची शक्यता

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: भाजपाचा मास्टर प्लान! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढणार?

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात भाजपाचा सपावर जोरदार पलटवार, थेट मुलायमसिंह यांचे नातेवाईक हरिओम यादव यांना दिला पक्षात प्रवेश

राजकारण : शरद पवारांचा दावा खोटा ठरवण्यासाठी अमित शाह मैदानात; भाजपाचा प्लॅन यशस्वी होणार?

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या पराभवासाठी विरोधक होताहेत एक; काँग्रेसचे लक्ष्य १०० जागा

राष्ट्रीय : मायावती लढणार नाहीत निवडणूक; अखिलेश यादव, प्रियांका गांधींच्या निर्णयाबद्दल फक्त तर्कच