शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदादा मलाच मत देतील”; सुप्रिया सुळेंचे अजब विधान

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...

पुणे : जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर

पिंपरी -चिंचवड : 'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

नाशिक : भुजबळांसाठी नेमकं काय ठरलंय? ओबीसींच्या संघटनावर जोर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमवेत विदर्भात प्रचार

महाराष्ट्र : लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

जळगाव : रक्षा खडसेंविरोधात आमचा उमेदवार लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल; रोहिणी खडसेंनी डिवचलं

महाराष्ट्र : “नाशिकला कोणालाही उमेदवारी द्या, २० मेपर्यंत निर्णय घ्या”; छगन भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम

महाराष्ट्र : पाहिजे तेवढा निधी देऊ, मशीनमध्ये कचाकच बटन दाबा, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण