शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : भुजबळ पुन्हा अडचणीत, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस

परभणी : जानकरांमुळे कट्टर कार्यकर्त्याबद्दल अजित पवारांचा कटू निर्णय; पण आता जाहीर सभेतून मोठं आश्वासन

पुणे : रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्यात आरोग्य मंत्रालय मुख्यलाभार्थी; रोहित पवारांचा तानाजी सावंतांवर निशाणा

अहिल्यानगर : तिकडे गेलेल्या सरदारांना सहाव्या रांगेत स्थान यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही; जयंत पाटलांचा टोला

पुणे : कितीबी समोर येऊ दे, त्यांना एकटा बास; सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत..

मुंबई : साधं घर, आईचा आशीर्वाद; शरद पवारांच्या सर्वसामान्य उमेदवारासाठी लोकांनीच जमा केले १० लाख

नाशिक : Nashik Lok Sabha Election :'ज्या कुणाला तिकिट मिळेल त्याचं काम...', उमेदवारीवरुन छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

महाराष्ट्र : महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा

महाराष्ट्र : ...तर १०-२० खासदार पडले असते; शिवतारेंचे बंड अचानक का थंड झाले? सांगितले कारण