शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा 

हिंगोली : राष्ट्रवादीला (शरद पवार) मोठा धक्का! माजी मंत्र्यांच्या मुलाचा समर्थकांसह भाजपमध्ये 'मेगा' प्रवेश

महाराष्ट्र : दावोसमध्ये करार का करता? महाराष्ट्रात का नाही? विरोधकांच्या टीकेला CM फडणवीसांचे चोख उत्तर

महाराष्ट्र : प्रफुल्ल पटेल यांचा एव्हीएशनमध्ये तगडा संपर्क, मदत केली असती तर...; रोहित पवार यांनी व्यक्त केली खंत

महाराष्ट्र : शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्र : बारामती पोलिसांनी एक तास मागितला! पुण्यात कबुतरांच्या चोरीचा FIR होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही? ; रोहित पवारांचा सरकारवर घणाघात

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज ठरणार! अमोल मिटकरी म्हणाले, मी रोहित पवारांसोबत गेलो कारण...

महाराष्ट्र : अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

महाराष्ट्र : एफआयआर का दाखल होत नाही, सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा; संजय राऊत यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : इंदापूर तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीस रद्द करा - दत्तात्रय भरणे