शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मणिपूर हिंसाचार

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Read more

Manipur Violence : ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. येथील मैतेई आणि अन्य आदिवासी जमातींमधील गट परस्परांना भिडल्याने राज्यामध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने लष्कर व आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, हिंसाचारामुळे अनेक लोकांवर विस्थापित होण्याची वेळ आली. तसेच, यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

ठाणे : देशाला गुलाम करणारा विकास नको, भारत मातेला आजाद ठेवण्याची शपथ घेऊया!

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचारावर माजी लष्करप्रमुख एमएम नरवणेंचे सूचक विधान; म्हणाले, “चीनकडून मदत...”

राष्ट्रीय : चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी

राष्ट्रीय : विरोधक मोदी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत; १६ पक्षांचे २० नेते मणिपूरला जाणार!

राष्ट्रीय : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर 7-8 ऑगस्टला होऊ शकते चर्चा, सुत्रांची माहिती 

राजकारण : मणिपूरचा विषय निघाला, स्मृती इराणांनी विरोधकांना सुनावलं Smriti Irani in Rajya Sabha | Manipur

महाराष्ट्र : मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : मणिपूर हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टातील सुनावणी रद्द, नेमके कारण काय? महत्त्वाची अपडेट

कोल्हापूर : मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार : राजू शेट्टी

राष्ट्रीय : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणी CBI अॅक्शन मोडमध्ये,  ६ FIR आणि १० अटकेत