शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राष्ट्रीय : गेल्या दहा वर्षांत 93 हजारांहून अधिक शाळा बंद; UP-MP आघाडीवर, महाराष्ट्रातील आकडेवारी...

राष्ट्रीय : रशियाकडून तेल खरेदी थांबणार? भारत-अमेरिका व्यापार करारावर काँग्रेसचा थेट सवाल...

राष्ट्रीय : सभागृह सुन्न! भाजप खासदाराने बाकावर काढून ठेवले कृत्रिम पाय, सांगितला ३१ वर्षांपूर्वीचा तो भयानक अनुभव

महाराष्ट्र : सरळ चाललेलं अजित पवारांचं विमान अचानक पलटी झालं, काहीतरी गडबड झालीये; छगन भुजबळांचं मोठं विधान

पुणे : महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण ? भाजप अनुभवींना संधी देणार की धक्कातंत्र वापरणार

राष्ट्रीय : दिल्लीत राजकीय वातावरण तापलं! ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालहून का बोलावली 'स्पेशल फोर्स'?

राष्ट्रीय : Rahul Gandhi: काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह, लोकसभेत राहुल गांधी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी!

राष्ट्रीय : आपली एक इंच भूमीही...; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा

राष्ट्रीय : मी तुमचा सल्लागार नाही...!; राहुल गांधींच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भडकले; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा