शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

पुणे : नाविन्यपूर्ण योजनांसाठी ७०० कोटी द्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र : भाजपा कार्यकारिणीचे ग्रहण सुटणार कधी?; आमदारांच्या समावेशावरूनही अडले घोडे, नेमका आक्षेप कुठे?

पुणे : प्रशासनाची करवाढ सत्ताधारी फेटाळणार; मिळकत करात कुठलीही वाढ करणार नाही, सभागृह नेत्यांचे स्पष्टीकरण

नवी मुंबई : एकनाथ शिंदेंना घेरण्याचे संकेत, भाजपा मंत्र्यांचा इशारा; दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करू

पुणे : पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड

राष्ट्रीय : माझ्यावर काहीही कारवाई करा, मी शेतकऱ्यांच्या बाजूने लढणार; राहुल गांधी यांचे थेट प्रत्युत्तर

संपादकीय : काँग्रेसचे कासव, भाजपच्या सशाची इलेक्ट्रिक कार; सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची वाटचाल सुरू

सातारा : Satara ZP Election 2026: सत्तेचा खेळ; राष्ट्रवादी-शिंदेसेनेच्या दबावात भाजपची रणनीती!

सांगली : Sangli ZP Election 2026: कडेगावात मतदारांची विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाला साथ; भाजपवर आत्मपरीक्षणाची वेळ

चंद्रपूर : काँग्रेसने वंचितला प्रतिसाद न दिल्यानेच खरी गडबड ? वेळेवर निर्णय न घेण्याचा परिणाम