शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

नागपूर : हजारो काँग्रेसींनी केला ‘भारत जोडो’चा नारा बुलंद; अडीच हजारावर कार्यकर्त्यांचा ताफा शेगावकडे रवाना

महाराष्ट्र : Rahul Gandhi vs Ashish Shelar: राहुल गांधींकडून महाराष्ट्र अन् मराठी माणसाचा अपमान, आता आदित्य ठाकरे गप्प का?

फिल्मी : 'कुठे फिरतोय, १ दिवस अंदमानच्या तुरुंगात राहून दाखव', शरद पोंक्षेंचे थेट आव्हान

पुणे : गाढलेल्या मुडद्यांवर राजकारण करायचंच नाही, सावरकर वादावर करुणा मुंडेंची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना बॉम्बने उडवू, भारत जोडो यात्रेदरम्यान धमकी देणाऱ्या त्या पत्रामुळे खळबळ 

महाराष्ट्र : ...मी वारकरी आगळा! काँग्रेस नेते राहुल गांधी शेगावात खेळले पाऊली

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेगावात गर्दी, राहूल गांधी वरखेड फाट्यावर दाखल

मुंबई : राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊत यांचं मोठं विधान!

महाराष्ट्र : भारत जोडो यात्रेचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात स्वागत

महाराष्ट्र : हिमाचल प्रदेशाचा २३ वर्षीय दिव्यांग महाराष्ट्राच्या रस्त्यावर, तरुणाईत उत्साह वाढविण्यासाठी उचलले पाऊल