शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत जोडो यात्रा

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

Read more

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.

राष्ट्रीय : ...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : तुम्ही लग्न कधी करणार? ६ वर्षांच्या चिमुकल्याचा प्रश्न; राहुल गांधींनी दिले मजेशीर उत्तर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत गोंधळ; राहुल गांधींच्या कारवर दगडफेक, थोडक्यात बचावले

राष्ट्रीय : ‘सर्व ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभा लढवावी’, राहुल गांधींचं आवाहन

राष्ट्रीय : आरक्षण संपविण्याचे कारस्थान, राहुल गांधी यांचा आरोप

राष्ट्रीय : देशात सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा उभारा, राहुल गांधींचं आवाहन

राष्ट्रीय : माझं 'ब्लाउज' चर्चेचा विषय बनला...! काँग्रेस सोडणाऱ्या महिला नेत्यानं बोलून दाखवली 'व्यथा', काय म्हणाल्या?

राष्ट्रीय : राहुल गांधींची 'डुप्लीकेट' म्हणवली जाणारी 'ती' व्यक्ती कोण? हिमंता यांच्या दाव्यानं खळबळ

राष्ट्रीय : कोळशावर चालणारा स्टोव्ह..., राहुल गांधींच्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा, युझर्स म्हणाले

राष्ट्रीय : बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर